[11/08/2018, 23:36] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: काव्यस्पंदन समूह आयोजित
काव्याजंली प्रकार
विषय:ओळख
पुर्वीचे दिवस
तुझ्या माझ्या ओळखीचे
हृदयात ठेवायचे
साठवून...,
ओळख प्रेमातली
रानात वनांत पांगलेली
जपून ठेवली
श्वासात...
ओळख साजणीची
पहिल्या भेटीतल्या श्वासांची
आस प्रीतीची
माझ्यात...
आसुसलेल्या प्रेमाला
आठवण प्रेमाच्या शब्दांची
ओळख प्रारब्धाची
समयाला...
आपली ओळख
भास वेडावते हृदयास
भेटीसाठी सावकाश
आतुरलो...
©®गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:9623714011
दि.११|८|२०१८५४
[14/08/2018, 07:58] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: *कवी विचार मंच शेगाव*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय:मरावे परी अवयवरूपी उरावे*
मरावे परी इथे अवयवरूपी उरावे
एखाद्याला जीवदान देऊनी जावे,
झाले जरी निकामी शरीर आपुले
दुस-या शरीरात तरी त्याला पहावे..१
देहदान ठरले आहे हो सर्वश्रेष्ठ दान
दुस-याच्या देहात बघा मिळतो सन्मान,
तिथे नाही मिळत गरीब श्रीमंत भेदभाव
विसरला जातो आहे मानापमान..२
शरीर आहे माती मातीतच जाणार
मातीमधेच असंख्य किडे लागणार,
त्यापेक्षा मेल्यावर अवयव दान करून बघा
या देहाचा इथे नक्कीच उद्धार होणार..३
मरण कोणालाच टळले नाही भुतलावर
एक ना एक दिवस सगळ्यांना मिळणार,
माणुसकी धर्म-कर्म जात-पात नी भेदभाव
अवयव दानानंतर काहीच नाही उरणार..४
देहास जाळण्या पुरण्यापेक्षा दान करा
गुदमरलेल्या एखाद्या तनात श्वास भरा
मिळेल पुण्य उद्धार होईल या जीवनाचा
मरणानंतर ही या जगात अवयवरूपी उरा..५
©® गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:9623714011
दि.14/8/2018 मंगळवार
[14/08/2018, 23:37] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: *स्पर्धेसाठी*
*विषय:चित्रकाव्य*
उंच झुले बाई झोका
मज मिळे एक मोका,
उंच आभाळी जाया गं
घेते बाई एक झोका..!
येता गं नागपंचमी
झाडा झाडावर झोका,
खेळ खेळती मैत्रीणी
मोह माहेरच्या सुखा..!
झुले आषाढ श्रावण
माहेराच्या पंगतीला,
मेळा जमतो मैत्रीचा
एकमेकी संगतीला..!
म्हणू गाणे पंचमीचे
तुझ्या माझ्या संगतीचे
भेटीसाठी जीवलगा
नाते जुळे गमतीचे..!
सण आहे हा भाग्याचा
युगे युगे येत राहो,
नाते हे जन्मोजन्मीचे
सख्या रे झुलत राहो..!
©®गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि.१४|८|२०१८ मंगळवार
[15/08/2018, 17:01] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: *काव्यप्रज्ञाजंली समूह*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*फेरी क्रमांक ७*
*विषय:देशभक्तीपर काव्य*
*शिर्षक*
*माझा भारत महान*
आहे भारत महान माझा
करतो हात जोडूनी प्रणाम,
स्वातंत्र्य मिळवण्या भारता
लाखो विरांचे गेले बलिदान..
जुलूमशाही फिरंग्यांची
दिवसेंदिवस वाढायची,
रंजल्या गांजल्या सर्वांची
देहं खितपत पडायची..
सोसवेना वीरांना अत्याचार
बघवत नव्हता दुराचार,
रक्त लागले उसळायला
सज्ज झाले करण्या वार..
फौज जमली एकत्र विरांची
कुटनितीची लढवली शक्कल,
एकावरती एक केले वार
इंग्रजांची पडली गहाण अक्कल..
स्वातंत्र्य करण्या भारत देशा
लढे अनेक होऊ लागले,
स्वतंत्र भारताच्या इतिहासात
आज विरांचे गुणगान गाऊ लागले..
DPASG:1139
[17/08/2018, 21:35] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: *......महान थे अटलजी......*
महान थे अटलजी उन्हें कैसे भूला दूँ।
मिले शांती उन्हें ऐसे मैं दिप जला दूँ ।
राजकारणी थे बड़े नेता महान भारत के।
धरती भी चुम ले ऐसी भोलीभाली सुरत के।
चमकीला तारा थे अटलजी न बुझेगा कभी।
युग युग बित जाएंगे नाम गुजेंगा फीर भी।
अटलजी के जाने से हर शख्स दुख में रो रहा।
कतरा कतरा प्यार का आँसुओ में बह रहा।
देश से अंधेरा हटानेवाला कवी ऐसा खो गया।
खुद अंधेरे में रहने हमेशा के लिये सो गया।
©®गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि.१७|८|२०१८ शुक्रवार
[17/08/2018, 23:11] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: *काव्यस्पंदन समूह आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय:माझी आज्जी (अष्टाक्षरी)*
*......माझी आजी.....*
आजी आजोबांची दासी
होता जन्म वनवासी,
मामाकडे वाढताना
नाळ तुटे माहेराशी..
आई वडील ते गेले
स्वर्गवासी दोघे झाले,
माझ्या आजीच्या का देवा
दुःख नशिबाशी आले..
बालपणी आजी माझी
देवा पोरकी जाहली,
पुढे नव-याने तिला
जीवघेणी सजा दिली..
आजी कधी ना हरली
दुःख वेदना भोगली,
संसाराच्या वेलीवरी
चार फुले उमलली..
दोन मुलं दोन मुली
जन्म घेऊनिया आली,
दुःख यातनांची देवा
हळूहळू माती झाली..
अशी होती साधीभोळी
देवा कारे माझी आजी,
तिच्या जाण्यामुळे आता
जड डोईवरी ओझी..
©®गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि.१७|८|२०१८ शुक्रवार
[18/08/2018, 09:22] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: *...कधी कधी का असे वाटते..*
कधी कधी असे का वाटते
नको हे जीवन मनी दाटते,
कधी कधी असे का वाटते...//धृ//
रोज छळणा-या यातना
सहन किती कराव्या सांगणा,
अश्रू सदा हे नयनी वाहते
नको हे जीवन मनी दाटते
कधी कधी असे का वाटते...//१//
जगणे मरणे देवा घरचे
दुःख दिलेस दुःखा वरचे,
क्षणोक्षणी हे हृदय साहते
नको हे जीवन मनी दाटते
कधी कधी असे का वाटते...//२//
जीवन असावे सुखी क्षणात
दुःख नसावे या आयुष्यात,
ते भोगताना हे मन फाटते
नको हे जीवन मनी दाटते
कधी कधी असे का वाटते...//३//
सोडून सगळे निघूनिया जावे
दुःखास काडीमोड देऊन जावे
दुःखात सुखाचे जीवन बाटते
नको हे जीवन मनी दाटते
कधी कधी असे का वाटते...//४//
©®गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४११
दि.१८|८|२०१८ शनिवार
[18/08/2018, 15:01] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: *.....रंग दे तिरंगा.....*
करके मन अपना चंगा
लहराता फिरू मैं तिरंगा।
हाथों में लेकर कई रंग
चल रंग दे अपना तिरंगा।
जवानों सिमा पर तुम
लड़ते हो बाजी लगाकर।
हम अपनी घरों बैठते हैं
हाथों में मेहँदी सजाकर।
आओ सब कसम खाले
जान की बाजी लगा देंगे।
अपने दिल में तिरंगा हम
लहू के शाही से भीगा देंगे।
दुश्मन लाख बुराई करले
तिरंगा दिल में लहरायेंगे।
उठा कर शस्त्र अच्छाइ का
तिरंगे को रोशन कर देंगे।
तिरंगा पहचान हैं हमारी
तिरंगा हैं जान से बढ़कर।
ऐसा तीर लगाये दुश्मन पर
तिरंगे को साँस मैं भरकर
रंग दो तिरंगा हमारा ये
चलो जवानों आगे बढो।
पल पल इन आँखों से
तिरंगे के गुनगान पढो।
तिरंगा हमारी साँसो मे
फुत्कार भरे आजादी के।
रंग दे तिरंगा प्यार हमारा
झंडे लहराये आबादी के।
©®गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि.१८|८|२०१८ शनिवार
[18/08/2018, 16:16] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: *......हि जुळलेली बंधने.....*
हि जुळलेली बंधने कधी ना तुटायची,
पाहिलेली स्वप्ने हृदयात साठवायची..
हि जुळलेली बंधने कधी ना तुटायची..//धृ//
आसुसलेल्या होत्या माझ्या भावना
श्रावणात भिजलेल्या ओल्या वेदना
परसात चंदनाच्या सुगंधी वेल जपायची
हि जुळलेली बंधने कधी ना तुटायची..//१//
चिंब होते नाते तुझ्याशी जोडलेले
जुळवतो साजणी गं प्रेम तोडलेले
नकळत साठवलेली स्वप्ने बघायची
हि जुळलेली बंधने कधी ना तुटायची..//२//
अश्रूंत भिजलेल्या माझ्या दुःखांना
अलवार जपले मी सा-या सुखांना
नकळत मिळालेली दुःखे सोसायची
हि जुळलेली बंधने कधी ना तुटायची..//३//
©®गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि.१८|८|२०१८ शनिवार
[19/08/2018, 19:44] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: घे भरारी समूह
आयोजित स्पर्धेसाठी
विषय:श्रावण
(अष्टाक्षरी)
येता श्रावण महिना
तन झुराया लागते,
पावसाच्या धारा संगे
मन भिजाया लागते..
ऋतू पावसाळा येता
खुले रंग श्रावणाचा,
नदी नाल्यात चालतो
खेळ चिंब पावसाचा..
श्रावणाच्या सरी ओल्या
माझ्या मनात दाटल्या,
थेंब थेंब बरसूनी
चारी बाजूंला दाटल्या..
बिंब दिसते सुर्याचे
श्रावणाच्या या जलात,
बाग प्रीतीची फुलते
गर्द हिरव्या रानात..
येतो श्रावण घेऊन
रिमझीम सालोसाल,
श्रावणाच्या सरी येता
हिरवळ रानोमाळ..
येई उनाड हा वारा
संगे पावसाच्या धारा,
येता श्रावण महिना
मोडे कोवळा कोसेरा..
श्रावणाच्या जलधारा
वाहे खट्याळ चंचल,
खडकात खळखळ
होई मनास नवल..
तण उगते मातीत
जाळीदार मलमल,
गंध येतो माळराना
होई मन उतावीळ..
येता श्रावण जवळी
हाळ्या मारी बुलबुल,
साद ऐकुनी पावसाची
वारा वाहे झुळझुळ..
आहे मधाळ श्रावण
मनोहर पावसाळी,
कधी हलकीच येते
माझ्या कानात आरोळी..
चहूंकडे आसमंती
इंद्रधनू रे सजला,
असा वेडा नटखट
मज श्रावण वाटला..
©®गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि.१९|८|२०१८ रविवार
काव्याजंली प्रकार
विषय:ओळख
पुर्वीचे दिवस
तुझ्या माझ्या ओळखीचे
हृदयात ठेवायचे
साठवून...,
ओळख प्रेमातली
रानात वनांत पांगलेली
जपून ठेवली
श्वासात...
ओळख साजणीची
पहिल्या भेटीतल्या श्वासांची
आस प्रीतीची
माझ्यात...
आसुसलेल्या प्रेमाला
आठवण प्रेमाच्या शब्दांची
ओळख प्रारब्धाची
समयाला...
आपली ओळख
भास वेडावते हृदयास
भेटीसाठी सावकाश
आतुरलो...
©®गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:9623714011
दि.११|८|२०१८५४
[14/08/2018, 07:58] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: *कवी विचार मंच शेगाव*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय:मरावे परी अवयवरूपी उरावे*
मरावे परी इथे अवयवरूपी उरावे
एखाद्याला जीवदान देऊनी जावे,
झाले जरी निकामी शरीर आपुले
दुस-या शरीरात तरी त्याला पहावे..१
देहदान ठरले आहे हो सर्वश्रेष्ठ दान
दुस-याच्या देहात बघा मिळतो सन्मान,
तिथे नाही मिळत गरीब श्रीमंत भेदभाव
विसरला जातो आहे मानापमान..२
शरीर आहे माती मातीतच जाणार
मातीमधेच असंख्य किडे लागणार,
त्यापेक्षा मेल्यावर अवयव दान करून बघा
या देहाचा इथे नक्कीच उद्धार होणार..३
मरण कोणालाच टळले नाही भुतलावर
एक ना एक दिवस सगळ्यांना मिळणार,
माणुसकी धर्म-कर्म जात-पात नी भेदभाव
अवयव दानानंतर काहीच नाही उरणार..४
देहास जाळण्या पुरण्यापेक्षा दान करा
गुदमरलेल्या एखाद्या तनात श्वास भरा
मिळेल पुण्य उद्धार होईल या जीवनाचा
मरणानंतर ही या जगात अवयवरूपी उरा..५
©® गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:9623714011
दि.14/8/2018 मंगळवार
[14/08/2018, 23:37] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: *स्पर्धेसाठी*
*विषय:चित्रकाव्य*
उंच झुले बाई झोका
मज मिळे एक मोका,
उंच आभाळी जाया गं
घेते बाई एक झोका..!
येता गं नागपंचमी
झाडा झाडावर झोका,
खेळ खेळती मैत्रीणी
मोह माहेरच्या सुखा..!
झुले आषाढ श्रावण
माहेराच्या पंगतीला,
मेळा जमतो मैत्रीचा
एकमेकी संगतीला..!
म्हणू गाणे पंचमीचे
तुझ्या माझ्या संगतीचे
भेटीसाठी जीवलगा
नाते जुळे गमतीचे..!
सण आहे हा भाग्याचा
युगे युगे येत राहो,
नाते हे जन्मोजन्मीचे
सख्या रे झुलत राहो..!
©®गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि.१४|८|२०१८ मंगळवार
[15/08/2018, 17:01] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: *काव्यप्रज्ञाजंली समूह*
*आयोजित स्पर्धेसाठी*
*फेरी क्रमांक ७*
*विषय:देशभक्तीपर काव्य*
*शिर्षक*
*माझा भारत महान*
आहे भारत महान माझा
करतो हात जोडूनी प्रणाम,
स्वातंत्र्य मिळवण्या भारता
लाखो विरांचे गेले बलिदान..
जुलूमशाही फिरंग्यांची
दिवसेंदिवस वाढायची,
रंजल्या गांजल्या सर्वांची
देहं खितपत पडायची..
सोसवेना वीरांना अत्याचार
बघवत नव्हता दुराचार,
रक्त लागले उसळायला
सज्ज झाले करण्या वार..
फौज जमली एकत्र विरांची
कुटनितीची लढवली शक्कल,
एकावरती एक केले वार
इंग्रजांची पडली गहाण अक्कल..
स्वातंत्र्य करण्या भारत देशा
लढे अनेक होऊ लागले,
स्वतंत्र भारताच्या इतिहासात
आज विरांचे गुणगान गाऊ लागले..
DPASG:1139
[17/08/2018, 21:35] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: *......महान थे अटलजी......*
महान थे अटलजी उन्हें कैसे भूला दूँ।
मिले शांती उन्हें ऐसे मैं दिप जला दूँ ।
राजकारणी थे बड़े नेता महान भारत के।
धरती भी चुम ले ऐसी भोलीभाली सुरत के।
चमकीला तारा थे अटलजी न बुझेगा कभी।
युग युग बित जाएंगे नाम गुजेंगा फीर भी।
अटलजी के जाने से हर शख्स दुख में रो रहा।
कतरा कतरा प्यार का आँसुओ में बह रहा।
देश से अंधेरा हटानेवाला कवी ऐसा खो गया।
खुद अंधेरे में रहने हमेशा के लिये सो गया।
©®गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि.१७|८|२०१८ शुक्रवार
[17/08/2018, 23:11] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: *काव्यस्पंदन समूह आयोजित स्पर्धेसाठी*
*विषय:माझी आज्जी (अष्टाक्षरी)*
*......माझी आजी.....*
आजी आजोबांची दासी
होता जन्म वनवासी,
मामाकडे वाढताना
नाळ तुटे माहेराशी..
आई वडील ते गेले
स्वर्गवासी दोघे झाले,
माझ्या आजीच्या का देवा
दुःख नशिबाशी आले..
बालपणी आजी माझी
देवा पोरकी जाहली,
पुढे नव-याने तिला
जीवघेणी सजा दिली..
आजी कधी ना हरली
दुःख वेदना भोगली,
संसाराच्या वेलीवरी
चार फुले उमलली..
दोन मुलं दोन मुली
जन्म घेऊनिया आली,
दुःख यातनांची देवा
हळूहळू माती झाली..
अशी होती साधीभोळी
देवा कारे माझी आजी,
तिच्या जाण्यामुळे आता
जड डोईवरी ओझी..
©®गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि.१७|८|२०१८ शुक्रवार
[18/08/2018, 09:22] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: *...कधी कधी का असे वाटते..*
कधी कधी असे का वाटते
नको हे जीवन मनी दाटते,
कधी कधी असे का वाटते...//धृ//
रोज छळणा-या यातना
सहन किती कराव्या सांगणा,
अश्रू सदा हे नयनी वाहते
नको हे जीवन मनी दाटते
कधी कधी असे का वाटते...//१//
जगणे मरणे देवा घरचे
दुःख दिलेस दुःखा वरचे,
क्षणोक्षणी हे हृदय साहते
नको हे जीवन मनी दाटते
कधी कधी असे का वाटते...//२//
जीवन असावे सुखी क्षणात
दुःख नसावे या आयुष्यात,
ते भोगताना हे मन फाटते
नको हे जीवन मनी दाटते
कधी कधी असे का वाटते...//३//
सोडून सगळे निघूनिया जावे
दुःखास काडीमोड देऊन जावे
दुःखात सुखाचे जीवन बाटते
नको हे जीवन मनी दाटते
कधी कधी असे का वाटते...//४//
©®गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४११
दि.१८|८|२०१८ शनिवार
[18/08/2018, 15:01] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: *.....रंग दे तिरंगा.....*
करके मन अपना चंगा
लहराता फिरू मैं तिरंगा।
हाथों में लेकर कई रंग
चल रंग दे अपना तिरंगा।
जवानों सिमा पर तुम
लड़ते हो बाजी लगाकर।
हम अपनी घरों बैठते हैं
हाथों में मेहँदी सजाकर।
आओ सब कसम खाले
जान की बाजी लगा देंगे।
अपने दिल में तिरंगा हम
लहू के शाही से भीगा देंगे।
दुश्मन लाख बुराई करले
तिरंगा दिल में लहरायेंगे।
उठा कर शस्त्र अच्छाइ का
तिरंगे को रोशन कर देंगे।
तिरंगा पहचान हैं हमारी
तिरंगा हैं जान से बढ़कर।
ऐसा तीर लगाये दुश्मन पर
तिरंगे को साँस मैं भरकर
रंग दो तिरंगा हमारा ये
चलो जवानों आगे बढो।
पल पल इन आँखों से
तिरंगे के गुनगान पढो।
तिरंगा हमारी साँसो मे
फुत्कार भरे आजादी के।
रंग दे तिरंगा प्यार हमारा
झंडे लहराये आबादी के।
©®गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि.१८|८|२०१८ शनिवार
[18/08/2018, 16:16] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: *......हि जुळलेली बंधने.....*
हि जुळलेली बंधने कधी ना तुटायची,
पाहिलेली स्वप्ने हृदयात साठवायची..
हि जुळलेली बंधने कधी ना तुटायची..//धृ//
आसुसलेल्या होत्या माझ्या भावना
श्रावणात भिजलेल्या ओल्या वेदना
परसात चंदनाच्या सुगंधी वेल जपायची
हि जुळलेली बंधने कधी ना तुटायची..//१//
चिंब होते नाते तुझ्याशी जोडलेले
जुळवतो साजणी गं प्रेम तोडलेले
नकळत साठवलेली स्वप्ने बघायची
हि जुळलेली बंधने कधी ना तुटायची..//२//
अश्रूंत भिजलेल्या माझ्या दुःखांना
अलवार जपले मी सा-या सुखांना
नकळत मिळालेली दुःखे सोसायची
हि जुळलेली बंधने कधी ना तुटायची..//३//
©®गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि.१८|८|२०१८ शनिवार
[19/08/2018, 19:44] ~कवी गजेंद्र ढवळापुरीकर~: घे भरारी समूह
आयोजित स्पर्धेसाठी
विषय:श्रावण
(अष्टाक्षरी)
येता श्रावण महिना
तन झुराया लागते,
पावसाच्या धारा संगे
मन भिजाया लागते..
ऋतू पावसाळा येता
खुले रंग श्रावणाचा,
नदी नाल्यात चालतो
खेळ चिंब पावसाचा..
श्रावणाच्या सरी ओल्या
माझ्या मनात दाटल्या,
थेंब थेंब बरसूनी
चारी बाजूंला दाटल्या..
बिंब दिसते सुर्याचे
श्रावणाच्या या जलात,
बाग प्रीतीची फुलते
गर्द हिरव्या रानात..
येतो श्रावण घेऊन
रिमझीम सालोसाल,
श्रावणाच्या सरी येता
हिरवळ रानोमाळ..
येई उनाड हा वारा
संगे पावसाच्या धारा,
येता श्रावण महिना
मोडे कोवळा कोसेरा..
श्रावणाच्या जलधारा
वाहे खट्याळ चंचल,
खडकात खळखळ
होई मनास नवल..
तण उगते मातीत
जाळीदार मलमल,
गंध येतो माळराना
होई मन उतावीळ..
येता श्रावण जवळी
हाळ्या मारी बुलबुल,
साद ऐकुनी पावसाची
वारा वाहे झुळझुळ..
आहे मधाळ श्रावण
मनोहर पावसाळी,
कधी हलकीच येते
माझ्या कानात आरोळी..
चहूंकडे आसमंती
इंद्रधनू रे सजला,
असा वेडा नटखट
मज श्रावण वाटला..
©®गजेंद्र
ढवळापुरीकर
स्वराजनगर औरंगाबाद
मो:९६२३७१४०११
दि.१९|८|२०१८ रविवार
No comments:
Post a Comment